शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पेरणीवरून हाणामारीच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

माेताळा : खरीप पेरणीचा हंगाम सुरू होताच अनेक ठिकाणी शेतीचे वाद उफाळून येतात. या वादातून कधी-कधी खुनाच्या घटनादेखील घडतात. ...

माेताळा : खरीप पेरणीचा हंगाम सुरू होताच अनेक ठिकाणी शेतीचे वाद उफाळून येतात. या वादातून कधी-कधी खुनाच्या घटनादेखील घडतात. तालुक्यात गत दाेन ते अडीच महिन्यांत शेतीच्या वादावरून दाेन गटांत हाणामारी झाल्याच्या २० घटना घडल्या आहेत़

बोराखेडी पोलीस ठाण्यात १४ तक्रारी तर धामणगाव बढे पोलीस ठाण्यात सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जसजशी शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ येत आहेत तसतसे शेतीच्या धुऱ्यावरून शेतीच्या हिस्सेवाटीवरून व शेतरस्त्यावरून वाद होणे अशा शेतीविषयक विवादांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी होण्याच्या घटना तसेच एकतर्फी तक्रारीच्या घटना घडत असतात. विशेष म्हणजे वाद व तक्रारी करणारे हे एकमेकांचे नातेवाईकच आहेत. एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.