शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

किती दिवस लॉकडाऊन ठेवल्यास कोराेना हटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान गेल्या वर्षभरात झाले आहे. शिक्षण मंत्र्यांनीही मुंबईत बसून परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेत ...

दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान गेल्या वर्षभरात झाले आहे. शिक्षण मंत्र्यांनीही मुंबईत बसून परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेत ते फिरवले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शिक्षमंत्र्यांनी यासंदर्भाने योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा. वर्षभर शाळा बंद असताना शिक्षकांना १०० टक्के पगार दिला गेल्या. एका माध्यमिक शाळेचा यासाठीचा खर्च वर्षाकाठी एक कोटी, तर प्राथमिक शाळेचा ५० लाख ते एक कोटीच्या आसपास खर्च होता. तो सरकारच्या तिजोरीतून जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनीही ग्रामीण भागात दौरा करावा. एकंदरीत लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊनच्या गोंधळामुळे प्रसंगी अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास त्यास केंद्र व राज्य शासन जबाबदार राहील, असे माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी म्हंटले आहे.