शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:12 IST

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

-  ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. सध्या हा काळ अत्यंत अडचणीचा असला तरी, खरीप हंगामाची तयारी सुरळीत सुरू आहे. खरीपातील सरासरी पिकांचे नियोजनही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सर्व नियमांचे पालन करून पेरणीपूर्व कामे करावी. वेळपडल्यास शेतकºयांना घरपोच खत व बी-बियाणे पोहचविण्यात येतील, याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

लॉकडाउनचा खत, बियाणे पुरवठ्यावर परिणाम होइल का?लॉकडाउनमुळे खत व बियाणे पुरवठ्याबाबत काहीही परिणाम होणार नाही. खत निर्मितीचे सर्व युनिट सध्या सुरू ठेवण्यात आले आहेत. शेतकºयांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध आहे. बियाण्याप्रमाणेच आवश्यक असलेल्या खतांच्या पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

उत्पादन वाढीसाठी काय नियोजन आहे?गटशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचे लक्ष गाठू शकतो. गेल्या काही वर्षात ज्या भागात उत्पादन कमी झाले, अशी कमी उत्पादकता असलेली गावे निवडली आहेत. सोयाबीन, कापूस याप्रकारे जो पेरा कमी आहे, याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शेती शाळेच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील.

लॉकडाउनमध्ये कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे का?खरीपाच्या पेरणीबाबात कुठलीही माहिती शेतकºयांना एसएमएसद्वारे पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्येही कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्रावरून त्यांच्या संपर्कातील ग्राहकांना व त्या गावातील सर्वच शेतकºयांना खत, बियाण्याची घरपोच सेवा देता येईल.

पिकांचे नियोजन कसे आहे?जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नियोजन ७ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाचे नियोजन ३ लाख ७१ हजार हेक्टर, कापूस २ लाख १० हजार हेक्टर, मका २६ हजार हेक्टर, तूर ७८ हजार हेक्टर, मूग २० हजार हेक्टर, उडीद ३१ हजार ४०० हेक्टर व उर्वरीत क्षेत्रावर इतर पेरा राहणार आहे.

महाबिजचे नियोजन काय आहे?महाबिजकडून बियाणे देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सोयाबीनचे २४ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजकडून होत आहे.शेतकºयांना घरपोच सेवा देण्याची वेळ आल्यास तसे नियोजन करण्यात आले आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खत, बियाणे पुरवठ्याबाबत अंमलबजावणी करता येईल. शेतकºयांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कुठलीही अडचण येणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीinterviewमुलाखत