शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थींंना घरपोच धनादेशाचे वाटप

By admin | Updated: July 2, 2016 00:56 IST

‘आपल गाव आपला विकास’ उपक्रमाला लोणार तालुक्यात प्रतिसाद.

लोणार (जि. बुलडाणा) : 'आपले गाव आपला विकास; सुट्टीच्या दिवशीही कामकाज' या अभिनव उप्रकमानंतर सामाजिक बांधीलकी या नवीन अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला १ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते लाभार्थींंना घरपोच धनादेशाद्वारे लाभ देऊन सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोर्मयादा असणार्‍या दारिद्रय़रेषेखालील लाभार्थींंना लाभ देण्यात येतो. शासनाने ही योजना १८ ऑक्टोबर २0१२ पासून सुरू केलेली असून, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री मृत्यू पावल्यास त्यांच्यासाठी या योजनेंतर्गत २0 हजार रुपये एवढी मदत दिली जाते. जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. तसेच या योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. मात्र शासनाच्या योजना जनजागृतीअभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची जाणीव होऊन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित कुटुंबास १५ दिवसांच्या आत सामाजिक बांधीलकी या उपक्रमांतर्गत घरपोच लाभ देण्यात येईल. म्हणजे लाभार्थीस कोणतेही कष्ट वा खर्च येणार नाही. यासाठी लाभार्थीस घटना घडल्यानंतर संबंधित गावच्या तलाठी किंवा तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.