शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

...तोपर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 12:11 IST

Gram Panchayat Election: ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे.

ठळक मुद्देपडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे.खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याऐवजी त्या जागांसाठी प्रत्येकी केवळ अर्ज दाखल करून सर्व जागांवर सदस्यांची अविरोध निवड करण्याचा प्रयत्न अनेक गावांमध्ये झाला. तो प्रकार ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे. तोपर्यंत त्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही, असे पत्र निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी यंत्रणा निर्माण झाली. या सर्वच यंत्रणांचा कारभार पाहण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून लाेकप्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, चालू ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील काही आमदारांनी शासकीय नि‌धी देण्याचे आमिष दाखविले, तर काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी लिलाव करण्यात आला. त्यातच काही गावांमध्ये गावगुंड प्रवृत्तीमुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासही मज्जाव केला जाण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता निवडणूक आयोगाने आधीच अविरोध निवड होणे, संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध होणे, याबाबत तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार चालू निवडणुकीत अविरोध होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष गावात जाऊन तहसीलदार पडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे. आयोगाची खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही. त्यामुळे पडताळणी होईल.  

निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच तसे पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार अ‌विरोध ग्रामपंचायतींबाबत तहसीलदारांचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल घेतला जाणार आहे. - दिनेश गिते,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkhamgaonखामगावElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग