शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Gram Panchayat Election : अधिसूचनेनंतरच मिळणार सदस्यांना प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:04 IST

प्रत्यक्षात निवडून आल्याचे प्रमाणपत्र अद्याप सदस्यांच्या हातात पडलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना निवड झाल्याचे प्रमाणपत्र मिळण्यास प्रतीक्षा करावी लागत आहे. २१ जानेवारीपर्यंत शासनाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरच प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. तहसीलस्तरावर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.  त्यानुसारच उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. प्रत्यक्षात निवडून आल्याचे प्रमाणपत्र अद्याप सदस्यांच्या हातात पडलेले नाही. त्यासाठी त्यांना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रमाणपत्र मिळेल, असे सांगण्यात आले आहे. ५२७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड झाली आहे. त्यापैकी २९ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड अविरोध झाली आहे. त्या सर्व सदस्यांची नावे शासनाच्या अधिसूचनेत प्रसिद्ध केली जातील. त्यानंतर त्या यादीनुसार सदस्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक