शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाणी पुरवठा टँकर्सवर लागणार जीपीएस सिस्टीम

By admin | Updated: November 14, 2014 00:11 IST

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात तरतूद.

बुलडाणा: पाणीपुरवठा करणार्‍या टँकर्समधून नियमीत पाणीपुरवठा होत नाही. टँकर अनेकवेळा गावात जातच नाही; मात्र पाणीपुरवठा केल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. पाणी पुरवठयाच्या या पद्धतीवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष रहावे, यासाठी आता टँकरवर जीपीएस सिस्टीम लागणार आहे. अल्प, अत्यल्प पावसामुळे ग्रामीण व नागरी क्षेत्रात बरेचदा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून विविध आदेश पारित करण्यात आले आहेत. गत पाच वर्षात टँकर्सने पाणी पुरवठा केलेली गावं, तालुके, तसेच वाड्यांची यादी शासनस्तरावर तयार करण्यात आली. यातून समोर आलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी आहे. या प्रकारावर शासकीय यंत्रणेचे लक्ष रहावे, यासाठी संभाव्य टंचाई कृती आराखड्यात टँकर्ससाठी जीपीएसची तरतुद करण्यात आली. त्यानुसार पाण्याचा पुरवठा करणार्‍या टँकरवर जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) यंत्रणा बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे टँकर अपेक्षि त ठिकाणी गेला होता अथवा नाही, हे समजणे सुलभ होणार आहे.

  *टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन निविदा स्विकारताना व टँकरधारकांशी करारनामा करतानाच टँकरवर जीपीस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेची देखभाल टँकर वाहतूकदारांना स्वखर्चातून करावी लागणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा आणि शासकीय खर्च र्मयादित रहावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.