शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

राज्यपाल ऐकणार शेतक-यांची व्यथा

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

सावजींच्या नेतृत्वात बुलडाणा येथील शेतकरी शिष्टमंडळाला आमंत्रण.

बुलडाणा : सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने व शेवटी जोरदार बरसलेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके हातातून गेली आहेत. खरीप हंगामाच्या कालावधीत झालेली अतवृष्टी व गारपीट याचाही फटका शेतकर्‍यांना बसला व आता उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना संकटातून सावरण्यासाठी हेक्टरी ५0 हजाराची सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शासनदरबारी रेटून धरण्याकरिता सर्व लोकप्रतिनिधींना माजी मंत्री सुबोध सावजी यांनी निवेदन दिले. विशेष म्हणजे शेतकर्‍यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी राज्यपाल डॉ.विद्यासागर राव यांनीही सावजी यांना आमंत्रित केले असून, ६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील राजभवनावर २0 लोकांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे.जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवेदन देऊन सावजी यांनी राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवत सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. या मागणीला सर्वांंनीच सकारात्मक सहकार्य केल्याने ही मागणी आता थेट राज्यपालांच्या दरबारात पोहोचली आहे. राज्यपालांना भेटणार्‍या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे पदाधिकार्‍यांसह जिल्हाभरातील विविध पक्षांचे नेते तसेच शेतकर्‍यांचाही समावेश असणार असल्याची माहिती शैलेश सावजी यांनी दिली आहे.