शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शेतक-यांप्रती सरकार अतिसंवेदनशील- पाटील

By admin | Updated: May 16, 2016 01:23 IST

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्र्यांचे खामगाव येथे प्रतिपादन.

खामगाव (जि. बुलडाणा): शेतकर्‍यांप्रती केंद्र व राज्य सरकार अतिसंवेदनशील आहे. अनेक हितकारी निर्णय सरकारने घेतले आहे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी सरकारच्या योजना प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. स्थानिक भाजप कार्यालयात खामगाव तालुका व शहर भाजपाच्यावतीने ना. पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. अँड. आकाश फुंडकर, खविसंचे अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुरेशआप्पा खबुतरे, नंदकिशोर अग्रवाल, संतोष देशमुख, चंद्रशेखर पुरोहित आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार प्रभावीपणे व गतीने सर्व क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. शेतकरी व तरुण वर्गासाठी अनेक प्रभावी योजना सरकारने आणल्या आहेत. याचा फायदाही त्यांना होत आहे; परंतु आजही सामान्य शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहचल्या नाहीत. प्रशासनाप्रमाणे आपलेही त्यांच्यापर्यंत सर्व योजना पोहचविणे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍यापर्यंंत योजना पोहचवा, तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळवा, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. भाऊसाहेब फुंडकर व आ.अँड. आकाश फुंडकर यांनी खामगाव मतदारसंघाच्यावतीने ना. पाटील यांचे स्वागत केले.