शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

शासन शेतक-यांच्या पाठीशी - जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 28, 2016 00:58 IST

बुलडाणा येथे प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन सोहळा थाटात.

बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान बदलामुळे संकटे येत आहेत. नापिकी व दुष्काळाच्या काळात संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असणार आहे. हवामान बदलामुळे उद्भवणार्‍या शेतीसमोरील संकटांच्या काळात शेतकर्‍यांनी धीर सोडू नये. धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्ष अलका खंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती आशा झोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. दुष्काळाच्या संकटातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीचे वाटप सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाने १८३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला दिला आहे. यानंतरही शासन १४५ कोटी रूपयांचा दुसरा हप्ता देणार आहे. या मदतीचे वाटप थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे, तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून ९१ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या ३३0 गावांमध्ये ५ हजार ७९४ कामे जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे; तसेच २४६ कामे प्रगतीपथावर आहेत. १६६0 लाभार्थ्यांना सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.