शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय मुलींच्या नवीन वस्तिगृहांना माई रमाई आंबेडकर यांचे नाव द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:57 IST

बुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे यांनी केली आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे यांनी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी मोठ्या उत्साहात देशभर व राज्यात विविध कार्यक्रम राबवून व अनेक नव्या योजना सुरु करुन समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. अशा बाबासाहेबांना वर्षभर विविध कार्यक्रम राबवून गौरव केला आहे. याच बाबासाहेबांना अगदी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून असंख्य अटी अडचणींना तोंड देवून कुटुंबाची व घराची जबाबदारी समर्थपणे संभाळून बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारची अडचण माई रमाई आंबेडकर यांनी कधीच पुढे केली नव्हती. अशा माई रमाई आंबेडकरांचा महाराष्ट्र शासनने सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांना तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात सुरु करण्यात आलेल्या एकूण ५० वसतिगृहांना विशेष बाब म्हणून माई रमाई भिमराव आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असे नामकरण करण्यात यावे, जेणेकरुन अशा माऊलीचा बाबासाहेबांसोबतच गौरव होईल. यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी निवेदन दिले आहे. निवेदनावर राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे, इंजि.शिवाजी जोहरे, समाधान चिंचोले, के.एम.वैरी, प्रमिलाताई चिंचोले, सचिन चंद्रे, प्रकाश डोंगरे, यशपाल लहाने, शरद खरात, मनोहर खराडे, विलास खंडेराव, संघमित्रा कस्तुरे, रमेश मिसाळ, प्रदीप जाधव आदींच्या सह्या आहेत.