शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

पेनटाकळी प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पावर १४ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. प्रकल्पाचे १०० टक्के काम ...

पेनटाकळी प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पावर १४ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून कालव्यांचीदेखील ९५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील चिखली तालुक्यातील मौजे घानमोड, मानमोड, देवदरी तसेच पांढरदेव येथील पुनर्वसनाची कामे अपूर्ण आहेत. प्रकल्पाचा ४१६ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे; मात्र, त्यास अद्यपही मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी आवश्यक आहे. याची दखल घेत प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरी प्रदान करण्यात यावी, अशी मागणी भारत बोंद्रे यांनी ना. जयंत पाटील यांची बुलडाणा दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी वल्लभराव देशमुख, शंतनु बोंद्रे, नंदू आंभोरे, रवी तांबट, रवी जाधव, शिवाजी वाघमारे, विलास वसू, अशोक पाटील, भागवत काकडे, रवी डाळीमकर, अनिल जाधव, अमोल जाधव, मदन वाघ, रवी घाडगे, अच्युतराव पाटील, बबन जाधव, बंडू जाधव, सुभाष जाधव, बबलू वाघ, अनिमन्यू जाधव, सुखदेव पाटील, वसंता पाटील, गजानन जाधव, संतोष जाधव, रामू झिने, शेख आझम, निबराव देशमुख, शेनफडराव धुबे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.