शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल

By admin | Updated: May 30, 2017 19:54 IST

जिल्ह्याचा निकाल ९०.८१ टक्के : तेराही तालुक्यात मुली अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा  बुलडाणा जिल्ह्याचा ९०.८१ टक्के निकाल लागला आहे. मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल आहे. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीची परिक्षा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ९८ परिक्षा केंद्रांवरुन घेण्यात आल्या. यात नियमित ३१ हजार ८७९ आणि पुन:परिक्षार्थी १३९४ अश्या एकूण ३३७७३ विद्यार्थी सहभागी झाले होते.  दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला असून, ३१ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी १५ हजार ९३० मुले तर १३ हजार ९ मुली उत्तीर्ण झाल्या. अमरावती विभागात मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. अमरावती जिल्ह्यात मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३७ टक्के आहे तर अकोला जिल्ह्याची९३.१४ टक्के, वाशिम ९२.२७ टक्के, यवतमाळ ८८.५५ टक्के बुलडाणा ९३.४९ टक्के आहे.जिल्ह्यात बुलडाणा तालुक्याचा निकाल ९२.२९ टक्के, मोताळा ९३.२३ टक्के, चिखली ९०.८१ टक्के, देऊळगाव राजा ९०.८१ टक्के, सिंदखेड राजा ९३.८४ टक्के, लोणार ८८.७४ टक्के, मेहकर ९२.३१ टक्के, खामगाव ९०.१० टक्के, शेगाव ८५.१६ टक्के, नांदूरा ९०.६४ टक्के, मलकापूर ८७.१९ टक्के, जळगाव जामोद ९२.१६ टक्के, संग्रामपूर ८७.७२ टक्के निकाल लागला आहे.