शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

अमडापूर गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

अमडापूर: अमडापूर गावासाठी १ कोटी २२ लक्ष रुपयांची नळयोजना कव्हळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र धरणात मुबलक साठा असतानाही नागरिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात असतानाही पाणी पट्टीचे बिल ३0 दिवसांचे वसूल केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी अतिशय अशुद्ध आणि गढूळ आहे. पिण्यायोग्य पाणी दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सणासुदीच्या दिवसात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विहिरींमध्ये आता पावसाळा सुरू असल्याने ब्लिचिंग पावडर नियमित टाकल्यास विहिरीतील पाणी शुद्ध राहून आरोग्यास येत असलेला धोका टळू शकतो. याकरि ता ग्रा.पं.तीने लक्ष देण्याची गरज असून, राजकारणाकडे थोडे लक्ष कमी करून गावकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, अशी गावकर्‍यांची रास्त मागणी आहे.आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावामध्ये ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ सुरू असून, गावातील नाल्या, रस्त्यावर खड्डय़ामध्ये थांबलेले पावसाचे पाणी व होत असलेल्या घाणीवर ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी. तसेच आता गणपतीचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ावर उपाययोजना करावी. गणपती मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडीअडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.