शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

अमडापूर गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

अमडापूर: अमडापूर गावासाठी १ कोटी २२ लक्ष रुपयांची नळयोजना कव्हळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र धरणात मुबलक साठा असतानाही नागरिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात असतानाही पाणी पट्टीचे बिल ३0 दिवसांचे वसूल केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी अतिशय अशुद्ध आणि गढूळ आहे. पिण्यायोग्य पाणी दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सणासुदीच्या दिवसात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विहिरींमध्ये आता पावसाळा सुरू असल्याने ब्लिचिंग पावडर नियमित टाकल्यास विहिरीतील पाणी शुद्ध राहून आरोग्यास येत असलेला धोका टळू शकतो. याकरि ता ग्रा.पं.तीने लक्ष देण्याची गरज असून, राजकारणाकडे थोडे लक्ष कमी करून गावकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, अशी गावकर्‍यांची रास्त मागणी आहे.आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावामध्ये ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ सुरू असून, गावातील नाल्या, रस्त्यावर खड्डय़ामध्ये थांबलेले पावसाचे पाणी व होत असलेल्या घाणीवर ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी. तसेच आता गणपतीचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ावर उपाययोजना करावी. गणपती मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडीअडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.