शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतक-यांचा मोर्चा

By admin | Updated: September 28, 2014 23:15 IST

अमडापूर येथील शेतक-यांची सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी.

अमडापूर ( बुलडाणा): यावर्षी मोठय़ा नैसर्गिक संकटातून जगविलेले पिक वाचविण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकर्‍यांनी आज २८ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागले. तर यातून वाचविलेल्या पिकांना आता पावसाने उघाड दिल्याने सोयाबिन-तूर-कपाशी ही िपके सुकत आहेत. विहिरी, तसेच नदी नाल्यांमध्ये पाणी सुध्दा उपलब्ध आहे. मात्र गेल्या चार दिवसां पासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत आहे. अखेर याला कंटाळून आज येथील शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता चिखली यांना निवेदन दिले. यावर उपकार्यकारी अभियंता यांनी पावर ग्रीडमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आहे. यामुळे परिक्षण उपकेंद्राकडून कृषी वाहिनीवर तातडीने अतिरीक्त भारनियमन करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. त्या कारणाने सर्व कृषी वाहिनीवर तातडीचे भारनियमन करण्यात येत असल्याचे लेखी शेतकर्‍यांना दिले.