शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

चौदा गावे गुढय़ा उभारणार नाहीत!

By admin | Updated: April 6, 2016 00:18 IST

उपोषणाचा दुसरा दिवस; डावा कालवा संघर्ष समितीची आक्रमक भूमिका.

देऊळगावराजा (बुलडाणा) : तालुक्यातील खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळण्यासाठीचा खडकपूर्णा डावा कालवा संघर्ष समितीचे ४ एप्रिलपासून सुरू झालेले उपोषण आज ५ एप्रिल रोजी अंढेरा फाटा येथे दुसर्‍या दिवशी सुरूच होते. पाणी समस्या सुटली नाही, तर परिसरातील १४ गावांमध्ये एकही घरात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाणार नाही, या सणाच्या दिवशी या गावातील एकाही घरात चूल पेटणार नाही, तसेच कुटुंबासह व गुराढोरांसह सर्व गाव उपोषणस्थळी गोळा व्हावे, अशी आक्रमक भूमिका आज संघर्ष समितीच्यावतीने विशद करण्यात आली. यावेळी उपोषणास कार्यकारी अभियंता शिवणे यांनी भेट देऊन संघर्ष समितीशी चर्चा केली, तसेच उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली; पण संपूर्ण या प्रश्नांवर मंत्रालयीन स्तरावरून तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांकडून लेखी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे समितीने सांगितले. यावेळी समितीचे भगवान मुंडे, भगवान नागरे, कचरु भारस्कर, सुनील जायभाये, भिकाजी तळेकर, ललकाका देशमुख, सुभाष डोईफाडे, रावसाहेब तळेकर, सुधाकर मान्टे, डॉ.शिवाजी खरात, आबाराव मुरकुटे, जाधव, शिंगणे, गजानन सानप, विजय नागरे, सुरेश गीते आदी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी देत उपोषणास पाठिंबा दर्शविला.