शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दुष्काळात भागविली ४ लाख विद्यार्थ्यांची भूक!

By admin | Updated: July 6, 2016 02:43 IST

उन्हाळ्यात शालेय पोषण आहार वाटप; विद्यार्थ्यांनी घेतला २३ लाख रुपयांचा पोषण आहार

ब्रह्मनंद जाधव / बुलडाणा दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतही जिल्ह्यात शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. दुष्काळी भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे १३ लाख ८३ हजार ४७१ विद्यार्थ्यांची उन्हाळ्याच्या सुट्टीत भूक भागविण्यात आली आहे. शालेय पोषण आहारासाठी जवळपास २२ लाख ९९ हजार ७0२ रुपये खर्च करण्यात आला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हा परिषेदच्या शिक्षणविभागाला देण्यात आला होता. पीक पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असणार्‍या गावांतील शाळांचा यात समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने जिल्ह्याला होरपळला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सर्वच गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्याचे दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील २ हजार ५८५ शाळेत विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या १ हजार ६३२ शाळा व सहावी ते आठवीपर्यंंतच्या ९५३ शाळांचा समावेश होता. दुष्काळी भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या एकूण १३ लाख ८३ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत पोषण आहार घेतला आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंंतच्या ९ लाख ४५ हजार ४१६ विद्यार्थ्यांंनी पोषण आहार घेतला असून, त्यासाठी केंद्रहिस्स्या अंतर्गत ८ लाख २0 हजार ९२४ रुपये व राज्य हिस्स्यांतर्गत ५ लाख ४७ हजार ३३0 रुपये, असा एकूण १३ लाख ३२४ रुपये खर्च करण्यात आला आहे. सहावी ते आठवीपर्यंंतच्या ४ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थ्यांंनी पोषण आहार घेतला असून, त्यासाठी केंद्रहिस्स्या अंतर्गत ५ लाख ६१ हजार ८७ रुपये व राज्य हिस्स्यांतर्गत ३ लाख ७0 हजार २९२ रुपये, असा एकूण ९ लाख ३१ हजार ३७८ रुपये खर्च शालेय पोषण आहारासाठी करण्यात आला आहे.