शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाचशे व दोन हजारच्या नोटांचा उडतोय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

.............चौकट........... फाटक्या नोटा घेण्यात बँकांना नुकसान नाही बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोटाअंतर्गत खराब नोटा ग्राहकांकडून घेणे ...

.............चौकट...........

फाटक्या नोटा घेण्यात बँकांना नुकसान नाही

बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोटाअंतर्गत खराब नोटा ग्राहकांकडून घेणे बंधनकारक आहे. नंतर त्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्या जातात व रिझर्व्ह बँक त्या नोटांच्या बदल्यात बँकांना तेवढीच रक्कम देते. यात बँकेचे नुकसान नाही; पण वर्षातून एक ते दोन वेळेस रिझर्व्ह बँक फाटक्या नोटा घेत असल्याने तेवढी रक्कम गुंतून राहते.

...........चौकट.........

नोटांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर

नोटाबंदीनंतर घाईघाईत नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामुळे त्या लवकर खराब होत आहेत. मात्र, बँकांना ग्राहकांकडून फाटक्या नोटा घेणे बंधनकारक आहे. ग्राहकांना कमिशन एजंटकडे पाठवणे चुकीचे आहे. कोणी तक्रार केली तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर कारवाई करू शकते.