शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

खरीप हंगामाची अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST

खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद पिकापाठोपाठ सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. नदीकाठच्या काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या ...

खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद पिकापाठोपाठ सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. नदीकाठच्या काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व एक हजार ४१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. बुलडाणा तालुक्यातील ९८ गावे, अंतिम पीक पैसेवारी ४८ पैसे, चिखली तालुक्यातील १४४ गावांची अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यातील गावे ६४, अंतिम पीक पैसेवारी ४८ पैसे, मेहकर तालुक्यातील गावे १६१, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, लोणार तालुक्यातील गावे ९१, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यातील गावे ११४, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, मलकापूर तालुक्यातील गावे ७३, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, मोताळा तालुक्यातील गावे १२०, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, नांदुरा तालुक्यातील गावे ११२, अंतिम पीक पैसेवारी ४४ पैसे, खामगाव तालुक्यातील गावे १४५, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, शेगाव गावे ७३, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोदमध्ये गावे ११९, अंतिम पीक पैसेवारी ३७ पैसे आणि संग्रामपूर तालुक्यात गावे १०५ व अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एक हजार ४१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे.