शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपहार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

मेहकर: सारशिव ग्रामपंचायतमधील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ११ लाख ५५ हजार ९९४ रुपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे, ...

मेहकर: सारशिव ग्रामपंचायतमधील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ११ लाख ५५ हजार ९९४ रुपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे, त्यांच्यािविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी सारशिवच्या सरपंच रमाबाई जाधव व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनीष जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन सरपंच कन्हैयालाल राजाराम मोरे, ज्योती अरुण ढोणे, रंजना रवींद्र वाघ, व ग्रामसेवक यांनी सन २०१५ ते २०२० च्या दरम्यान ग्रामपंचायत सारशिव येथील सरपंच म्हणून यांनी पद भूषविले आहे. यांनी सरपंचपद भूषवताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. गावाचा विकास करण्याच्या नावाने नावाखाली यांनी शासनाकडून आलेल्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा निधीचा अपहार केल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींकडून अपहाराची रक्कम वसूल करावी, तसेच फाैजदारी गुन्हे दाखल करावे,अन्यथा बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा नवनिर्वाचित सरपंच रमाबाई दादाराव जाधव व तंटामुक्ती अध्यक्ष मनीष जाधव यांनी निवेदनात दिला आहे.