शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

By admin | Updated: July 17, 2017 01:45 IST

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ फॉर्म भरो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कधी नव्हे असा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संघटीत होवून लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. ‘माझी कर्ज माफी झालीच नाही’ फॉर्म भरो आंदोलनाच्या शुभारंभा प्रसंगी ते स्थानिक जनसंपर्क कार्यालयात बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, संचालक विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, डॉ.तब्बसुम हुसैन, सरस्वतीताई खासने, मो.वसीमोदद्ीन, मनिष देशमुख, सुरेश सिंह तोमर, सुरेश वनारे,गजानन वाकुडकर,श्रीकृष्ण धोटे, चैतन्य पाटील,अजय तायडे, संजय तायडे, राजाराम काळणे,संतोष देशमुख यांची उपस्थिती होती. येथील जनसंपर्क कार्यालयावर सकाळी ९ वाजता पासुन ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’फॉर्म भरो अभियानाला प्रारंभ झाला.या कार्यक्रमाला प्रल्हादराव सातव, गोपाल सातव,ज्ञानेश्वर सुळोकार, राजेंद्रसिंग इंगळे, जगदिश इंगळे, सुनिल इंगळे, भगवानसिंग इंगळे, संजयसिंग इंगळे,गजानन तोमर,सुपडु शाह, अनंता गावंडे,प्रकाश शेळके, पांडुरंग धमार्ळे, वासुदेव लाहुडकार, शैलेष इंगळे,संदिप लाहुडकार,गणेश चव्हाण, डिगांबर चव्हाण, सज्जन चव्हाण, बबलु चव्हाण, गुलाबराव कान्हेरकर, सदाषिव भिसे ,एजाज देषमुख, धनंजय वानखडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.