शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

By admin | Updated: July 17, 2017 01:45 IST

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ फॉर्म भरो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कधी नव्हे असा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संघटीत होवून लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. ‘माझी कर्ज माफी झालीच नाही’ फॉर्म भरो आंदोलनाच्या शुभारंभा प्रसंगी ते स्थानिक जनसंपर्क कार्यालयात बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, संचालक विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, डॉ.तब्बसुम हुसैन, सरस्वतीताई खासने, मो.वसीमोदद्ीन, मनिष देशमुख, सुरेश सिंह तोमर, सुरेश वनारे,गजानन वाकुडकर,श्रीकृष्ण धोटे, चैतन्य पाटील,अजय तायडे, संजय तायडे, राजाराम काळणे,संतोष देशमुख यांची उपस्थिती होती. येथील जनसंपर्क कार्यालयावर सकाळी ९ वाजता पासुन ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’फॉर्म भरो अभियानाला प्रारंभ झाला.या कार्यक्रमाला प्रल्हादराव सातव, गोपाल सातव,ज्ञानेश्वर सुळोकार, राजेंद्रसिंग इंगळे, जगदिश इंगळे, सुनिल इंगळे, भगवानसिंग इंगळे, संजयसिंग इंगळे,गजानन तोमर,सुपडु शाह, अनंता गावंडे,प्रकाश शेळके, पांडुरंग धमार्ळे, वासुदेव लाहुडकार, शैलेष इंगळे,संदिप लाहुडकार,गणेश चव्हाण, डिगांबर चव्हाण, सज्जन चव्हाण, बबलु चव्हाण, गुलाबराव कान्हेरकर, सदाषिव भिसे ,एजाज देषमुख, धनंजय वानखडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.