शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

खत, बियाण्यांचे भाव दुपटीने वाढले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड ...

आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड केलेला भाजीपालाही कडक निर्बंधामुळे विक्री करता येत नाही. पेरणीपूर्वी शेतीमध्ये मशागतीत शेतकरी गुंतला असून १५ दिवसांनी शेतामध्ये पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी महाग झाले आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. एकीकडे कडक निर्बंधांमुळे पीक कर्ज मिळविण्यास व पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. पीक कर्ज हे पेरणीपूर्वी वेळेवर मिळत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे पेरणीपूर्वी शेतातील ट्रॅक्टरद्वारे कामे करताना डिझेलचे भाव वाढल्याने जास्तीचे पैसे देऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे भाव गगनाला भिडले असून आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने रासायनिक खताचे व कृषी बियाण्यांचे भाव कमी करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.