शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

By admin | Updated: July 14, 2015 02:08 IST

एक दशकात बुलडाणा जिल्ह्यात १५९७ आत्महत्या.

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : पावसाअभावी शेती नापीक झाली, म्हणून कर्ज काढून पुन्हा पेरणी केली; मात्र पावसाने दगा दिला. पुन्हा बँकेचे कर्ज काढले, असा हा कर्जाचा डोंगर शेतकर्‍याच्या डोक्यावर वाढत गेला आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. या फेर्‍यातून जे सावरले नाही, त्यातील काहींनी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले तर काहींनी गळफास लावून भरल्या संसारावर पाणी सोडले. अशा बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडुन जी मदत मिळावयास पाहिजे होती तिलाही प्रशासनाने निकषांचा ह्यफासह्ण लावला आहे. मागील १0 वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील १५९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आत्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६३५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९१४ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे पात्रपेक्षा अपात्रतेचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळु शकला नाही. बुलडाणा जिल्ह्यात सन २00१ ते १२ जुलै २0१५ पर्यंत नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १५९७ शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शासन दप्तरी नोंद आहे. या आत्महत्येतील शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ६३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली असली ९१४ आत्महत्यांमध्ये निकषाचाच फास आडवा आला आहे. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पाऊस जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान केले. तर खरिपाच्या हंगामात जून महिना पुर्णत: कोरडा गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.