शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आंबोडा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2016 02:58 IST

सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या.

आकोट: नजीकच्या आंबोडा येथील रामकृष्ण नारायण अस्वार (५0) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीला कंटाळून ३0 मे रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामकृष्ण नारायण अस्वार यांच्याकडे ५१ आर शेतजमीन असून, त्यात त्यांनी सन २0१५ व २0१६ मध्ये केळीच्या पिकाची लागवड केली; परंतु दोन्ही वर्षे सतत अल्पवृष्टीमुळे त्यांना नापिकी झाली. अस्वार यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचे ४८ हजार रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. अशा स्थितीतच त्यांच्या मुलीचा विवाह ३0 एप्रिल रोजी झाला. सततची नापिकी, बँकेचे थकीत कर्ज व त्यातच मुलीच्या विवाहाचा ताण या सार्‍या बाबींना कंटाळून त्यांनी अरुण रेचे यांच्या शेता तील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत विनोद जगन्नाथ अस्वार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गावंडे, पोलीस नायक महेश श्रीवास हे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे ३0 मे २0१५ रोजी अपघातात निधन झाले होते. नेमक्या त्याच दिवशी त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.