शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आंबोडा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2016 02:58 IST

सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या.

आकोट: नजीकच्या आंबोडा येथील रामकृष्ण नारायण अस्वार (५0) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीला कंटाळून ३0 मे रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामकृष्ण नारायण अस्वार यांच्याकडे ५१ आर शेतजमीन असून, त्यात त्यांनी सन २0१५ व २0१६ मध्ये केळीच्या पिकाची लागवड केली; परंतु दोन्ही वर्षे सतत अल्पवृष्टीमुळे त्यांना नापिकी झाली. अस्वार यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचे ४८ हजार रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. अशा स्थितीतच त्यांच्या मुलीचा विवाह ३0 एप्रिल रोजी झाला. सततची नापिकी, बँकेचे थकीत कर्ज व त्यातच मुलीच्या विवाहाचा ताण या सार्‍या बाबींना कंटाळून त्यांनी अरुण रेचे यांच्या शेता तील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत विनोद जगन्नाथ अस्वार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गावंडे, पोलीस नायक महेश श्रीवास हे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे ३0 मे २0१५ रोजी अपघातात निधन झाले होते. नेमक्या त्याच दिवशी त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.