शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 13:39 IST

तालुक्यातील शेकडो शेतकºयांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला.

मेहकर : नाफेडच्या वतीने तुर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार१५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलाहोता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवरावजाधव आणि तहसिलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांची समजूतकाढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व मालनाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचाईशारा आ. रायमुलकर यांनी दिला. नाफेड मार्फत तुर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माणझाल्याने मध्यंतरी तुर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजारसमितीने संबंधीतांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचनसुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरायेथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारातयेत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्थासुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजे पर्यंततुर खरेदी करण्यात येईल असा आदेश जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनीकाढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी  एकच गर्दी करून जवळपास ५००ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावायासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापतीमाधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोदबापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख,भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदिनीतहसिलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजुनघेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजे पर्यंत बाजार समिती यार्डात तुर घेवूनयेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येवून तुर खरेदी करण्यातयेईल असे आश्वासन देण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पांढरी तुर खरेदी केल्याजात नाही. अशी तक्रार करताच सदर तुर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले.शेतकऱ्यांची तुर खरेतदी करणे हे नाफेडचे काम असून मेहकर तालुक्यातीलप्रत्येक शेतकऱ्यांची तुर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यासशिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा आ. संजय रायमुलकर यांनीउपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तुर खरेदीसाठी बारदाना,धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तुर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावीअशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)