शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 13:39 IST

तालुक्यातील शेकडो शेतकºयांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला.

मेहकर : नाफेडच्या वतीने तुर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार१५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलाहोता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवरावजाधव आणि तहसिलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांची समजूतकाढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व मालनाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचाईशारा आ. रायमुलकर यांनी दिला. नाफेड मार्फत तुर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माणझाल्याने मध्यंतरी तुर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजारसमितीने संबंधीतांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचनसुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरायेथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारातयेत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्थासुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजे पर्यंततुर खरेदी करण्यात येईल असा आदेश जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनीकाढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी  एकच गर्दी करून जवळपास ५००ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावायासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापतीमाधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोदबापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख,भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदिनीतहसिलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजुनघेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजे पर्यंत बाजार समिती यार्डात तुर घेवूनयेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येवून तुर खरेदी करण्यातयेईल असे आश्वासन देण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पांढरी तुर खरेदी केल्याजात नाही. अशी तक्रार करताच सदर तुर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले.शेतकऱ्यांची तुर खरेतदी करणे हे नाफेडचे काम असून मेहकर तालुक्यातीलप्रत्येक शेतकऱ्यांची तुर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यासशिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा आ. संजय रायमुलकर यांनीउपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तुर खरेदीसाठी बारदाना,धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तुर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावीअशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)