शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

शेतक-यांची विमा कंपनीकडे धाव

By admin | Updated: November 1, 2016 00:11 IST

पिकांचे नुकसान झालेले ९ हजारावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

खामगाव, दि. ३१- खरिप हंगामातील विविध पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविण्यासाठी शासनाने राज्यात विविध विमा कंपन्यांची निवड केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे बुलडाणासह ११ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद व सोयाबिन या पिकांचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने ज्वारी आणि सोयाबिन पिकाला फटका दिला आहे. परिणामी जिल्ह्यातील ९ हजार शेतकर्‍यांनी कृषी विभागासह रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे पिक नुकसानीबाबत तक्रार दाखल केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक २२५ शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे पिक विमा नुकसानीची तक्रार केली आहे. विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कंपनीने कृषी विभागाकडून माहिती मागविली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी विभागसुध्दा कंपनीकडून पंचनामे करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.