शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची विमा कंपनीकडे धाव

By admin | Updated: November 1, 2016 00:11 IST

पिकांचे नुकसान झालेले ९ हजारावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

खामगाव, दि. ३१- खरिप हंगामातील विविध पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविण्यासाठी शासनाने राज्यात विविध विमा कंपन्यांची निवड केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे बुलडाणासह ११ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद व सोयाबिन या पिकांचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने ज्वारी आणि सोयाबिन पिकाला फटका दिला आहे. परिणामी जिल्ह्यातील ९ हजार शेतकर्‍यांनी कृषी विभागासह रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे पिक नुकसानीबाबत तक्रार दाखल केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक २२५ शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे पिक विमा नुकसानीची तक्रार केली आहे. विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कंपनीने कृषी विभागाकडून माहिती मागविली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी विभागसुध्दा कंपनीकडून पंचनामे करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.