शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतजमिनीचे आरोग्य बिघडले

By admin | Updated: April 16, 2015 01:11 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी झाले, तर पालाशचे प्रमाण वाढले.

बुलडाणा : शेतजमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घसरत आहे. चांगल्या पिकांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाशचे १.२६ ते १.७५ हे मध्यम प्रमाण योग्य समजले जाते; मात्र गत १0 वर्षांच्या माती परीक्षण अहवालानुसार, जिल्ह्यातील शे तजमिनीत सरासरी नत्र 0.८0, स्फुरद 0.९१ इतके असून, पालाश आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजे २.८३ इतकेच आढळले आहे. रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यासंदर्भात सु पीकता निर्देशांकाच्या वेिषणानुसार, माती परीक्षणात मातीमधील नत्र, स्फुरद व पलाश हे 0.५0 ते 0.७५ प्रमाणात आढळल्यास त्याचे वर्गीकरण अत्यंत कमी नोंदविण्यात येते तसेच 0.७६ ते १.२५ हे प्रमाण आढळल्यास वर्गीकरण कमी असते. त्यामुळे कुठल्याही पिकांच्या लागवडीसाठी १.२६ ते १.७५ हे मध्यम प्रमाण योग्य समजले जाते. पिकाविषयी शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करणे व जमिनीचे आरोग्य शाश्‍वत स्वरूपात जतन करता यावे, यासाठी दरवर्षी शेतजमिनीतील कृषी विभागाकडून मातीपरीक्षण केले जाते. त्यानुसार खरीप, रब्बी हंगाम, नगदीपिके, फळ िपकांसाठी कृषी विद्यापीठाची शिफारस जाहीर करून कुठल्या पिकांसाठी कोणत्या खताची किती मात्रा वापरावी, हे ठरविले जाते; मात्र गत काही वर्षात मातीपरीक्षण अहवालानुसार, जमिनीची सुपिकता घटत आहे.

*मातीपरीक्षणात अडचणी

      २0१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील काही गांवामध्ये माती परीक्षण सुरू झाले; मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे शेतजमीन अद्यापही ओल धरून आले. त्यामुळे शेतातील मातीची गुणवत्ता ढासळत आहे. परिणामी मातीचे योग्य नमुने घेताना अडचणी निर्माण होत आहेत.

*३३ गावांत झाले मातीपरीक्षण

     २0१४-१५ साठी बुलडाणा उपविभागातून ११ गावे, खामगाव उपविभागातून १५ आणि मेहकर उपविभागातून सात अशा ३३ गावांतील वहितीखालील क्षेत्राच्या प्रति १0 हेक्टर क्षेत्रातून एक या प्रमाणे ३४६७ मृदा नमुन्याची तपासणी राष्ट्रीय कृषिविकास योजना आणि अन्न सुरक्षा अभियान योजनेमधून करण्यात आली होती.