शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

शेतकर्‍यांचे उपोषण

By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST

अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.

संग्रामपूर: तालुक्यातील करमोडा येथील गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचा सर्वेकरून त्यांना तात्काळ मोबदला अदा करण्यात यावा, तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांवर कारवाई करावी, यामागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.गारपिटीचे सर्व्हेक्षण करण्यात कामचुकार पणा करणारे तलाठी शे. वसीम आणि मंडळ अधिकारी बघिले यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी या शेतकर्‍यांची आहे. याबाबतह वारंवार निवेदन देवूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे श्रीकृष्ण उगले, रामेश्‍वर वर्गे, डिंगाबर जळमकर, भाऊराव भगत, दिनकर उगले, विनायक खडीशंकर, वासुदेव वर्गे, विकास वर्गे, अमोल घुमरे, सदाशिव इंगळे, श्रीकृष्ण गोतमारे, पंजाबराव कोरडे, सुरेश भातुरकर, वामन पवार, ज्ञानेश्‍वर सोळंके, प्रविण तायडे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.