शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः ...

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः प्रयत्नशील असून मागण्या लवकर मान्य न केल्यास पेनटाकळी प्रकल्पात स्वतः उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन आ. संजय रायमूलकर यांनी दिले.

पेनटाकळी प्रकल्पात उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची रविवारी आ. रायमूलकर,कृउबासचे सभापती माधवराव जाधव यांनी भेट घेतली. मेहकर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याच्या ० ते ११ किलोमीटर पर्यंतच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ब्रम्हपुरी,दुधा,रायपूर सह या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सन २००३ पाणी कालव्याच्या पाण्यामुळे या परिसरातील शेती खारपाण पट्ट्यात बदलत असून दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. रविवारी आ. संजय रायमूलकर यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे कालवा पाझरामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकरी पाईपलाईनव्दारे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनेतचा फटाका शेतकऱ्यांना अजून सुध्दा बसत आहे. भविष्यात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी पेनटाकळी धरणाच्या पाण्यात उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत कालव्यातून पाईपलाईनव्दारे पाणी सोडल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील या निर्णयावर उपोषण करणारे शेतकरी ठाम आहे. यावेळी आ. रायामूलकर यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडविण्याबाबत संवाद साधला. मात्र शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.