शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

अतीपावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनस्तरावरून पंचनामे करून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी ...

अतीपावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनस्तरावरून पंचनामे करून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपयेप्रमाणे दोन टप्प्यांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार होती. दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी या मदतीपासून आजही वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या मदतीचा अर्धा हप्ता जमा झाला होता, ते सुद्धा दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला त्यांना सुद्धा विम्याची रक्कम मिळाली नाही. थकलेले विम्याची रक्कम व ज्या लोकांनी नेटवर्कअभावी आपल्या पिकाचा विमा उतरवू शकले नाही, त्यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे. नुकसान होऊनही ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने आज पर्यंत पैसे दिले नाही, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

पीक नुकसानापोटी जेवढा मदत निधी आला होता, तो वाटप करण्यात आला आहे. ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यातील निधी येईल, त्यावेळी तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

सावंत, तहसीलदार, सिंदखेड राजा