शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकर्‍यांना बँकांमध्ये अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:58 IST

कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे तक्रारअसंवेदनशीलतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजु भोंगळ, राकाँ नेते मनोहर  पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, भास्कर ठाकरे,  तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, युवक तालुकाध्यक्ष राजु राज पूत, शहराध्यक्ष जावेदभाई, एजाजभाई, फिरोजभाई, संदीप  दंडे, प्रकाश घोंगटे, संदीप ढगे, गणेश उमाळे, रामदास  गावंडे, अताउल्लाखान, शे.रहेमतउल्ला शे.महंमद यांचेसह  राकाँ तालुका व शहर कार्यकत्यार्ंची उपस्थिती होती.यावेळी  वरील मागण्यांसह  तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत,  तहसील कार्यालयात तथा कृषी कार्यालयात नागरिकांना  होणारा त्रास कमी करावा, विधवा स्त्रीयांना गॅस सिलींडर  द्यावे इत्यादी मागण्या सुध्दा  करण्यात आल्या.

असंवेदनशीलतेचा आरोपयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकार शे तकर्‍यांच्या बाबतीत असंवेदनशिल असून त्यांच्या  समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. या बद्दल शासनाचा निषेधही  नोंदविण्यात आला आहे.