शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना बँकांमध्ये अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:58 IST

कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे तक्रारअसंवेदनशीलतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजु भोंगळ, राकाँ नेते मनोहर  पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, भास्कर ठाकरे,  तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, युवक तालुकाध्यक्ष राजु राज पूत, शहराध्यक्ष जावेदभाई, एजाजभाई, फिरोजभाई, संदीप  दंडे, प्रकाश घोंगटे, संदीप ढगे, गणेश उमाळे, रामदास  गावंडे, अताउल्लाखान, शे.रहेमतउल्ला शे.महंमद यांचेसह  राकाँ तालुका व शहर कार्यकत्यार्ंची उपस्थिती होती.यावेळी  वरील मागण्यांसह  तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत,  तहसील कार्यालयात तथा कृषी कार्यालयात नागरिकांना  होणारा त्रास कमी करावा, विधवा स्त्रीयांना गॅस सिलींडर  द्यावे इत्यादी मागण्या सुध्दा  करण्यात आल्या.

असंवेदनशीलतेचा आरोपयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकार शे तकर्‍यांच्या बाबतीत असंवेदनशिल असून त्यांच्या  समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. या बद्दल शासनाचा निषेधही  नोंदविण्यात आला आहे.