शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकर्‍यांना बँकांमध्ये अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:58 IST

कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे तक्रारअसंवेदनशीलतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजु भोंगळ, राकाँ नेते मनोहर  पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, भास्कर ठाकरे,  तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, युवक तालुकाध्यक्ष राजु राज पूत, शहराध्यक्ष जावेदभाई, एजाजभाई, फिरोजभाई, संदीप  दंडे, प्रकाश घोंगटे, संदीप ढगे, गणेश उमाळे, रामदास  गावंडे, अताउल्लाखान, शे.रहेमतउल्ला शे.महंमद यांचेसह  राकाँ तालुका व शहर कार्यकत्यार्ंची उपस्थिती होती.यावेळी  वरील मागण्यांसह  तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत,  तहसील कार्यालयात तथा कृषी कार्यालयात नागरिकांना  होणारा त्रास कमी करावा, विधवा स्त्रीयांना गॅस सिलींडर  द्यावे इत्यादी मागण्या सुध्दा  करण्यात आल्या.

असंवेदनशीलतेचा आरोपयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकार शे तकर्‍यांच्या बाबतीत असंवेदनशिल असून त्यांच्या  समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. या बद्दल शासनाचा निषेधही  नोंदविण्यात आला आहे.