शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नुकसानग्रस्त १२ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST

देऊळगाव राजा : सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही १२ गावांतील शेतकरी मदतीपासून ...

देऊळगाव राजा : सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही १२ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहे़त. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील आणेवारी ४८ पैसे असून काेविड-१९ महामारी आणि गारपीट व अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच सन २०१८- १९ व १९-२० मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी गारपीट व अतिवृष्टीचे अनुदान दिले होते; परंतु या अनुदानापासून संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या उदासीन धोरणामुळे वाकी बुद्रुक ,पिंपरी आंधळे व डोड्रा यांच्यासह बारा गावे लाभापासून वंचित राहिले आहेत. वारंवार मागण्या करूनही महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. या १२ गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष बुलडाणा जिल्हाध्यक्ष बबन चेके यांनी केली आहे.