शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अपघात विम्यापासून शेतकरी वंचित!

By admin | Updated: July 4, 2016 01:39 IST

सात महिन्यांत केवळ ३६ प्रस्ताव : योजनेविषयी जनजागृतीची गरज

बुलडाणा : शेतात कष्टाचे कामे करीत असताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेविषयी माहितीच अनेक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे अनेक मृतकांचे कुटुंब या योजनेपासून वंचित राहिले आहेत. १ डिसेंबर २0१५ ते ३१ नोव्हेंबर २0१६ या सात महिन्यांत केवळ ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली. शेतीची कामे करीत असताना वीज पडणे, विजेचा झटका लागणे, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील वाहनाने अपघात, जनावराने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास किंवा शेतकर्‍याला अपंगत्व आल्यास त्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने डिसेंबर २0१५ ते ३0 नोव्हेंबर २0१६ या कालावधीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने १0 ते ७५ वयोगटातील शेतकर्‍यांसाठी अपघात विमा योजना अंमलात आणली आहे. मात्र, या योजनेची तालुक्यातील बर्‍याच गावांमध्ये माहिती पोहोचलीच नाही. या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात कृषी विभाग अपयशी झाल्याचे दाखल झालेल्या ३६ प्रस्तावांतून सिद्ध होत आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका कृषी विभागाने प्रत्यक्षात शेतकर्‍यांशी संपर्क करणे आवश्यक आहे.