शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

कोरोना प्रतिबंधासाठी शक्ती खर्ची घाला- जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

सध्याची वेळ ही लढाईची नाही. तर सार्वत्रिक स्वरूपात एकत्र येऊन कोरोना विरोधात लढा पुकारण्याची आहे. त्यासाठी आपली शक्ती खर्च ...

सध्याची वेळ ही लढाईची नाही. तर सार्वत्रिक स्वरूपात एकत्र येऊन कोरोना विरोधात लढा पुकारण्याची आहे. त्यासाठी आपली शक्ती खर्च करावी. त्यादृष्टीनेच शिवसेना सध्या प्रयत्नरत असून उपाययोजना करत आहे. सामान्य माणसाला कशी मदत मिळले, त्याची अडचण कशी दूर होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २४ तास आमचे भ्रमणध्वनी सुरू आहेत.

दरम्यान, भाजप-शिवसेनेमधील तणावाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता आमच्यासाठीही हा विषय संपला आहे. भावनेच्या भरात एखाद वेळेस बोलताना तोल जाऊ शकतो. तो न जाऊ न देता तोलून मापून शब्द वापरणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कोणाचे मन दुखणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र प्रसंगी त्रागामुळे असे शब्द येणे साहजीक आहे. त्याचा बाऊ न करता त्यामागील भावना बघणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी सामुहिकस्तावर आता एकत्र येऊन हा लढा यशस्वी करण्याची अवश्यकता असल्याचे खा. जाधव म्हणाले.

--भांडणातून जिल्ह्याचे भले होणार नाही- गायकवाड--

जिल्ह्यात सध्या जे काही चाललेल आहे. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिस प्रशासनावरही ताण येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार झाला आहे. अशा भांडणातून जिल्ह्याचे भले होणार नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट त्यांनी सकाळी घेतल्यानंतर ही भावना त्यांनी व्यक्त केली.