शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कागदपत्रे गाेळा करताना कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाने निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही़ ...

काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाने निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही़ त्यामुळे कागदपत्रे गाेळा करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे़ दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी गुणपत्रिकांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे तसेच तहसील कार्यालयांमध्येही फेऱ्या माराव्या लागत आहेत.

दहावीचा निकाल लागल्यानंतर गुणपत्रिकांची प्रतीक्षा आहे़ तसेच विविध कागदपत्रे काढण्यासाठी सध्या विविध निर्बंधामुळे त्रास सहन करावा लागत आहे़ निकाल लागण्यापूर्वीच प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़

पायल वानखडे, विद्यार्थिनी

दहावीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वीच पाॅलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ काेराेनामुळे कागदपत्रे गाेळा करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ बस बंद असल्याने तालुक्याच्या ठिकाणी पाेहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे़

सतीश इंगळे, विद्यार्थी