शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण धारकांचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

By अनिल गवई | Updated: January 31, 2024 17:01 IST

यावेळी उपस्थितांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.

खामगाव: अतिक्रमण धारकांच्या विविध मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात अतिक्रमण धारकांनी बुधवारी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिले. यावेळी उपस्थितांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.

निवेदनानुसार, गत काही दिवसांपासून बहुजन भूमिहिन अतिक्रमण धारकांना प्रशासकीय तसेच शासकीय स्तरावरून त्रास दिल्या जात आहे.  अतिक्रमण धारकांना सुरक्षा पोहोचविण्यासाठी  बहुजन भूमिहीन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे देण्यात यावे.  दलित अत्याचाराला आळा घालण्यात यावा, कर्ज मुक्तीसाठी आणि आत्महत्या करणार्यांना घरकुले देण्यात यावी. राज्यातील दलित अत्याचार थांबविण्यासाठी एक स्वतंत्र विदर्भ राज्य बनविण्यात यावे. सोबतच खामगाव जालना रेल्वे लाइनच्या कामास तात्काळ सुरू करण्यात यावे आदी मागण्यासाठी  बहुजन भूमी मोर्चाच्यावतीने धरणे देण्यात आले. या निवेदनावर भूमिमुक्ती मोर्चाच्या अनेक पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव