शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

आठ गावांची तहान अधिग्रहणावर!

By admin | Updated: April 11, 2016 01:18 IST

मोताळा तालुक्यातील ५४ गावे टंचाईग्रस्त; अधिग्रहणाचा ओघ वाढला.

मोताळा : यावर्षीही पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याची उन्हाची तीव्रता पाहता पुढील दिवसात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून ५४ गावांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावांतील नागरिकांना एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागातील लहान प्रकल्पावरून कार्यान्वित असलेल्या नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला असून, गावागावांतील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. काही गावांमध्ये मार्चअखेरीस पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने आठ गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. नळगंगा व पलढग प्रकल्प वगळता जवळपास पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.