शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाच्या काळात गाेरगरीब उपाशी राहू नये, यासाठी १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थाली देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील दाेन हजार गरजूंना याचा लाभ हाेणार आहे.

वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच अत्यावश्यक सेवाव्यतिरीक्त इतर सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या काळात गरीब लाेक उपाशी राहू नये यासाठी शासनाने अल्पदरात शिवभाेजन सुरू केले हाेते. तसेच १५ एप्रिलपासून शिवभाेजन थाळी माेफत देण्याची घाेषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांवरून दरराेज दाेन हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे, गरजूंना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने लाॅकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. याचा सर्वाधिक फटका गाेरगरिबांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पॅकेजची घाेषणा केली आहे.

शिवभाेजनमुळे आधार मिळाला

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. शिवभाेजनामुळे आधार मिळाला आहे. आधी अल्पदरात आणि आता माेफत शिवभाेजन थाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय चांगला आहे. निर्बंधाच्या काळात दिलासा मिळाला.

अजय जतकर, बुलडाणा

शासनाने कडक निर्बंधाच्या काळात शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, हाॅटेल बंद असल्याने सर्वसामान्यांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे.

राजू झिने, बुलडाणा

शहरातील सर्व हाॅटेल्स बंद असल्याने बाहेरगावातून येणाऱ्यांसाठी शिवभाेजन आधार ठरत आहे. बसस्थानकावरच माेफत मिळत असल्याने गरजू प्रवाशांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.

भगवान शर्मा, बुलडाणा

१५० ते २०० थाळी

जिल्ह्यात १७ केंद्रांच्या माध्यमातून १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थालीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी दरराेज रांगा लागत आहे.

एका केंद्रावर दरराेज १५० ते २०० थाळ्या वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शहर व जिल्ह्याची लाेकसंख्या पाहता दरराेज वितरित हाेणाऱ्या थाळ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.