शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बनावट दस्तावेजाच्या आधारे फेरफार रुजू करणे भोवले!

By admin | Updated: December 17, 2015 02:37 IST

चिखली मंडळ अधिकारी व तलाठय़ावर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.

चिखली : आपल्या अधिकाराचा गैरवापर करून वरिष्ठांची दिशाभूल करण्यासोबतच राजकीय व आर्थिक सुबत्ता असलेल्यांशी संगनमत करून बनावट व खोटी माहिती आणि दस्तऐवजांच्या आधारे फेरफार मंजूर केल्याप्रकरणी चिखलीचे मंडळ अधिकारी रवींद्र काकडे, तलाठी सौंदाजी कटक व विजय बावस्कर या तिघांविरुद्ध चिखली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १५६ (३) अन्वये तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकारामुळे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. चिखली येथील मंडळ अधिकारी रवींद्र काकडे हे गत चार ते पाच वर्षांपासून कार्यालयात कार्यरत आहेत; मात्र त्यांच्या कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेच्या असंख्य तक्रारी होत असतानाही ह्यराजकीय वरदहस्तह्ण लाभल्याने त्यांच्या सर्कलमधील सर्व तलाठय़ांवर दबावतंत्राचा वापर करून मनमानी कारभार चालला. चुकीचे व बेकायदेशीर फेरफार संबंधित तलाठय़ांना नोंदवायला लावून व ते रुजू करून, त्याचे दस्त संबंधित लोकांना पुरविणो व सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करणे यामुळे सर्वत्र कुपरिचित होते.