शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

उपेक्षितांचा ‘द्रोणाचार्य’

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांचे समाज घडविण्याचे व्रत.

अनिल गवई / खामगावशिक्षण क्षेत्रात गुणवंत.. हुशार.. विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेची धडपड आहे. इतकेच नव्हे तर दहावी-बारावी आणि इतर शैक्षणिक सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गाचाच या अशी ह्यचोरीह्णही केली जात असताना, समाजातील उपेक्षित तो आ पला, या एकमेव ध्येयाने खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांनी समाज घडविण्याचे व्रत हाती घेतले आहे. आपल्या सृजनशील कृतीतून ह्यद बेस्ट आऊट ऑफ वेस्टह्ण या तत्वानुसार एक दोन नव्हे तर दीड हजारावर नापास मुलांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन फुलविले आहे.परीक्षेत नापास झालेल्यांसोबतच समाजातील दुर्लक्षित व अवहेलना झालेल्या विद्यार्थ्यांंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पेसोडे गुरूजी यांनी खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे १ जुलै २000 रोजी जागृती विद्यालयाची स्थापना केली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत नापास झालेल्यांना शैक्षणिक प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. ह्यतुला काय येत नाही, या पेक्षा तू काय करू शकतोह्ण, असा आ त्मविश्‍वास निर्माण केला. त्यामुळे नापासांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज सन्मानाने जीवन जगत आहेत. गुरूजींच्या सृजनशील विचारांमुळे अनेकांना पुढे शिकता आले. काही जणांना नोकरी लागली. काही उद्योजक..व्यापारी अन् काही शिक्षकही झालेत. तर काही गुरूजींच्या शाळेत विद्या र्थ्यांंंना घडविण्याचा वसा घेतला आहे. जागृतीच्या स्थापनेपासून आजपर्यंंंत दीड हजाराच्यावर नापास विद्यार्थ्यांंंच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आले आहेत. निकालाबाबत बदललेल्या धोरणामुळे या नापासांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंंची संख्या रोडावली असली तरी प्रत्येक नापास विद्यार्थ्यांंंच्या आयुष्यात ह्यहात आकाशाला जरूर टेकवा, पण पायाखालील जमीन न सोडताह्ण हा मंत्र रूजविण्यासाठी पेसोडे गुरूजी यांचे सुरू असलेले अविरत प्रयत्न ह्यतिमिरातून तेजाकडेह्ण नेणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना दज्रेदार शिक्षण देण्यासाठी जागृती ज्ञानपीठाची वाटचाल असून शेलोडी,टेभूर्णा, आंबेटाकळी येथील शाळांमध्ये १२00 च्यावर विद्यार्थी शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे गिरवित आहेत. इंग्रजी शिक्षणासोबतच संस्कृती जतन करण्यासाठी जागृती अग्रेसर आहे. आता पेसोडे गुरूजींची अध्यात्माकडे वाटचाल असून भागवत धर्माचा प्रचार-प्रचारासाठी ते अधिक वेळ देत आहेत.र्जमनी, युरोप खंडा तील काही देशांमध्ये श्रीमद् भागवत आणि राम कथांवर त्यांची २00 च्यावर प्रवचन झाली आहेत. अरुणाचल प्रदेशात तब्बल २0 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी शैक्षणीक क्षेत्रात घालविला आहे.