शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

२00 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा !

By admin | Updated: July 27, 2016 00:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २0४ गावांमधील पाण्याचे नमुने दूषित आढळले.

गणेश मापारी / खामगावपिण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासले असता जिल्ह्यातील २0४ गावांमधील पाणी नमुने दूषित (पिण्यास अयोग्य) आढळले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूमध्ये आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होत असल्याने विहिरींमधील गाळातील पाणी पिण्यासाठी वापरल्या जाते, तसेच हातपंपाद्वारे दूषित पाण्याचा उपसा होतो, त्यामुळे आरोग्य विभागाकडून उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तपासणी केल्या जाते. पाणी नमुने तपासल्यानंतर ग्रामपंचायतींना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे व लाल अशा तीन पद्धतीचे कार्डही पाण्याच्या वापराबाबत दिल्या जातात. दरम्यान, पावसाळ्यात नदी-नाल्यांमध्ये तसेच विहिरींमध्ये गढूळ पाणी राहते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातही दूषित पाण्याचा पुरवठा बहुतांश गावांमध्ये होतो. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ६९४ गावांमधील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी २0४ गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, संबंधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक गावातील जलसुरक्षकांना आता पाण्याच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.