शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कडक निर्बंधामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

जिल्ह्यात वाढती काेराेना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या दरम्यान आपले सरकार व ...

जिल्ह्यात वाढती काेराेना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या दरम्यान आपले सरकार व सेतू केंद्रही बंद आहेत़ शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पाेर्टल सुरू करण्यात आले आहे़ या पाेर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० मे आहे़ कडक निर्बंधामुळे शेतकरी मुदतीत अर्ज भरू शकणार नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे़

राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत खरीप हंगाम लागवडीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भात, केळी, बीटी कापूस, ज्वारी, मका व बाजरीची बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर २०मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे़ मात्र, आपले सेवा केंद्र तसेच सेतू केंद्र बंद असल्याने योजनेचा लाभ घ्यावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जिल्हास्तरावर कितपत दखल घेतली जाते याकडे आता लक्ष लागले आहे़

काेट

कडक निर्बंधामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर पडली आहे़ शासन पातळीवर याचा विचार व्हावा आणि अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्यात यावी. अनुदानावर मिळणाऱ्या बियाण्याची खरीप हंगामात पेरणी करण्याचे नियोजन होते़ मात्र, ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने योजनेपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ याची दखल शासनाने घ्यावी.

विशाल शिंदे, शेतकरी, पाडळी शिंदे.