शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव बढे गावावर शोककळा

By admin | Updated: July 13, 2016 02:13 IST

अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळ झालेल्या अपघातात धामनगाव बढे येथील चार तरूण ठार झाले.

धामणगाव बढे (जि. बुलडाणा): येथून लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मेटॅडोर व एस.टी.बसमध्ये बाळापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात येथील चार युवकांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. धामणगाव बढे येथील रहिवाशी व सध्या मुंबई, उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेले हरी दगडू काटे यांच्या मुलाचा विवाह अकोला शहरातील नथ्थूजी मोरे यांच्या मुलीशी १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाकरिता वर्‍हाड अकोला जात असताना एस.टी.बस व टाटा ९0९ या आयशर गाडीमध्ये भीषण अपघात झाला. टाटा ९0९ ही गाडी धा.बढे येथील अस्लमखाँ रशिदखाँ यांची असून, स्वत: अस्लम ही गाडी चालवित होता. या अपघातामध्ये धा.बढे येथील दीपक अर्जुन लेनेकर (वय ३५), अरुण तुकाराम काटे (वय ३८), प्रभु शंकर गवळी (वय २८), रवि मोतीराम शहाने (वय २८) या युवकांचा मृत्यू झाला तर नीलेश शिवाजी दांडगे व इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशिरापयर्ंत मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली नाही.