शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

धा. बढे पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

मागील सुमारे आठ ते दहा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतकडे विद्युत बिल थकीत आहे. २० मार्च रोजी तो आकडा सुमारे ६० ...

मागील सुमारे आठ ते दहा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतकडे विद्युत बिल थकीत आहे. २० मार्च रोजी तो आकडा सुमारे ६० लाखांच्या घरात गेला आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून एक रुपयाही ग्रामपंचायतीने भरलेला नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याविषयी वीज वितरण कंपनीचे अभियंता विवेक वाघ यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यापूर्वी ग्रामपंचायतने थकीत बिलाचा भरणा करावा यासाठी वेळोवेळी नोटीस तथा कायदेशीर नोटीससुद्धा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किमान चालू बिल तातडीने भरून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाऊ शकतो. ग्रामपंचायत प्रशासन आता काय पावले उचलते, त्याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

परंतु अचानक पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांसमोर कोरोना काळात मात्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.