शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ग्रामपंचायत सदस्यांमुळे विकासकामांना खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली असून, तेव्हापासून एकूण सात सदस्यांपैकी चार सदस्य ...

कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली असून, तेव्हापासून एकूण सात सदस्यांपैकी चार सदस्य आहे. विनाकारण गावाचे विकास कामासाठी अडथळा निर्माण करीत असून, कोणतेही ठोस कारण नसताना, मंजूर झालेल्या विकासकामांना अडथळा निर्माण करून कामे मासिक सभेत नामंजूर करीत आहेत. आपण अनुसूचित जातीतील महार प्रवर्गातून असून, हे सदस्य जाती द्वेषातून त्यांना विकास कामे करण्यासाठी मदत न करता अडथळा निर्माण करत आहेत, तसेच चारही सदस्य सरपंच यांना ग्रामपंचायतीमध्ये तुच्छ व हीन दर्जाचे वागणूक देतात, असा आरोप त्यांनी केलेला आहे. एखादा ग्रामपंचायत सदस्य विनाकारण गावाचे विकास कामांमध्ये अडथळा आणत असेल, तर त्यास अनर्ह ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमात आहे. या सदस्यांची चाैकशी करून, ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वैशाली कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

गावात लाखाेंची कामे मंजूर

आतापर्यंत त्यांनी स्वच्छ भारत मिशनमधील ७ लाख रुपयांचे सार्वजनिक शौचालय, शाळेसाठी ५ लाख रुपयांची संरक्षण भिंत, १४व्या वित्त आयोगातील ८ लाख रुपयांची विविध कामे, महादेव मंदिर संस्थानाच्या संरक्षण भिंतीचे काम, सुलतानपूर ते बायगाव रस्ता डांबरीकरण ठराव, तांडा वस्तीची १० लाख रुपयांची कामे इत्यादी कामे त्यांनी नामंजूर केलेली आहे.