शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

सरपंचांना अधिकाराची जाणीव झाल्यास विकास हाेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत ...

मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत खासदार तथा केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.

मेहकर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगारसेवक यांच्या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. १३ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, युवासेना जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, सभापती नीता देशमुख, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपसभापती मीना म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, तेजराव जाधव, मनिषा चनखोरे, पंचायत समिती सदस्य राजू घनवट, वर्षा सुरेश मवाळ, प्रतिमा वानखेडे, कैलास खंडारे, भूजंगराव म्हस्के, निंबाजी पांडव, सुपाजी पायघन, रेवती काळे उपस्थित होते. आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, आपल्या पदानुसार प्रत्येक व्यक्ती ने काम करावे. हे कळण्यासाठी ही कार्यशाळा आहे. आम्ही विकास निधी देतो. तशी कामेही व्हायला हवी. कामे खेचून आणण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वयाने प्रयत्न करायला हवा. गावाला काय पाहिजे, ते ओळखून कामे करा. ग्रामसेवकांनी गावाला कुटुंब समजून झोकून दिले पाहिजे. प्रास्ताविक माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, गटविकास अधिकारी आशिष पवार, उपविभागीय अभियंता दिनकर घुगे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर जोशी, फुटाणे, शाखा अभियंता महाजन, परिहार, बोरकर, घनतोडे, मगर, कायंदे, रमेश ठाकरे यांची भाषणे झाली. संचालन शेषराव काटकर यांनी केले.