शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले

By admin | Updated: October 30, 2014 23:59 IST

बुलडाणा जिल्ह्यात २५ दिवसात १0 मृत्यू : आरोग्य प्रशासनाचे तापावर नियंत्रण नाही.

बुलडाणा : वातावरणात होणार्‍या बदलामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यूसदृ्श तापाचे बरेच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. बुलडाणा शहरासह तालुक्यातील कोलवड, धाड, लोणार, मेहकर तालुक्यातील नागझरी, डोणगाव, देऊळगावराजा, चिखली येथे डेंग्यू सदृश तापाने गेल्या पंचविस दिवसात १0 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र डेंग्यूच्या भीतीचे वातावरण आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाला मात्र अद्यापही डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. गेल्या आठवड्याभरापासून वातावरण मोठा बदल झाला आहे. दुपारी कडक उन्ह असते, तर रात्री थंडी पडत असते. त्यात अस्वच्छतेची भर आहे. शहरांशिवाय ग्रामीण भागात सर्वत्र घाण साचत आहे. यामुळे डासांची संख्या वाढून मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारखे आजार शहरात तोंड वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागातील हिवताप विभागाकडून डेंग्यू संशयीत काही रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविले आहे. तर काही खासगी रुग्णालयात रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जिल्ह्यात तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्‍या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आलेली नाही

. *आरोग्य मोहीम कागदावरच

        डेग्यूसदृश तापाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बुलडाणा, लोणार, मेहकर तालुक्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने शहर आणि ग्राम स्तरावर स्वच्छता मोहीम तसेच शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जनजागृती मोहीम हाती घेतली; मात्र ही मोहीम आता कागदावरच राहिली आहे. सध्या अशी मोहीम तातडीने राबविण्याची गरज आहे.