शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सैन्य व पोलीस भरती सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सैन्यभरती व पोलीस भरती करण्यासाठी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुशिक्षित बेकार ...

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सैन्यभरती व पोलीस भरती करण्यासाठी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे . स्पर्धा परीक्षा होत नसल्याने डिग्री घेऊन दारोदार फिरून नोकरीची भीक मागावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गजन्य आजारांमुळे अनेक कंपन्यांना टाळे लागले आहे. तेथील कामगारांना घरी पाठविण्यात आले आहे. हाताला काम मिळत नाही. याची दखल घेऊन शासनाने सैन्य व पोलीस भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी माजी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ अध्यक्ष अर्जुन गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केली आहे.