शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला. शेतकऱ्यांनी अडचणीत पेरणी उरकली. परंतु सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीचा सामना करून पीक बहरात आले असता निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात शासनाच्या वतीने या

पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोयाबीनच्या झाडावरच शेंगांना कोंब फुटल्याने पिकाची

नासाडी झाली. काही गावातील शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत मिळाली तर काही भागात अधिकाऱ्यांनी पिकाचे नुकसान होऊनसुद्धा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मदतच मिळाली नाही. पीकविम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नापिकीमुळे बँकेचे काढलेले कर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँका कर्ज वाटप करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यावर्षी पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गतवर्षीचे असलेले बँकेचे कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने यावर्षी पीक कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार लोणार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.