शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तलाठ्यांची बदली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

सिंदखेड राजा, देऊळगाव राजा उपविभागात अनेक तलाठी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार ...

सिंदखेड राजा, देऊळगाव राजा उपविभागात अनेक तलाठी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार त्यांच्या बदल्या ठरावीक काळानंतर होणे गरजेचे असताना अनेक तलाठी नियमबाह्यरित्या एकाच तालुक्‍यात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांशी त्यांचे हितसंबंध वाढल्याने चुकीच्या नोंदी घेणे, नियमबाह्य पद्धतीने फेरफार घेणे असे गैरप्रकार वाढले आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून चुकीच्या नोंदीमुळे अनेकांना न्यायालयात जावे लागत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागातील दोन्ही तालुक्यांत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या तलाठ्यांची चौकशी करून नियमानुसार तत्काळ त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करावेत. अन्यथा रिपाई डेमोक्रेटिकतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.